Wednesday 20 April 2016

'' वाटा पेंडा नि ठोका मेंगरा !" ---जयपालसिंह गिरासे ,शिरपूर


दुपारनं वखत ले वावरणा मेर वर मंडई बठेल व्हती ! येडा बाबुईना झाडना खाले कारभारीनि आपलं बस्तान मांडेल व्हतं! तथायीन सुक्राम भाऊसाहेब उनात . रुमाल मा गीलोड्या , मक्कीना भूनका बांधीसन घर चालना व्हतात. बदामभो उब्गेल केंद्रावर आपला रेडूमा पवाडा आय्की रायन्ता. भावसाहेब ले दखीसन कारभारी उठी बठ्नात. 
''कोठे गयतात भाव साहेब ? एव्हढा उनमा?" 
"दखू , म्हणतं काय सापडस का ? चावदस व्हस तव काय टाया नही , रोज रोज दाय साय खाव्लामा तोंड वर खुरी चढी जायेल शे, दाम्याना मयामा आयी बारदान सापडनं, पोरे भी घर खाव्लाले नखर-चखर करतस, उंडायामा भाज्या सापड्तीस नहीत."
"आपला टाईम चालना गया, आपुन धाकल्ला व्हतुत तवय रोज उठी खाव्लाले 'मेंगरा नि लाल मिर्चीस्ना पेंडा' राहे. कदी मदी चार पावना येयेत ते एक दोन पोई भेटे. दिम्मय ले महिनामा एकाद दाव 'दान' वैरेत ते न्हान्लास पाईन शान्लास लगा बठा खुस रायेत. रगडी मशिसन खायी पीई मोक्या रायेत बठ्ठा जन ! बय, एकादा वाढा भेटे तरी आवरायेत नैत लोके", कारभारी नि जुनी गोट खाजी. 
सुक्राम भाव साहेब --'' आणि आतेना डीबरा, खावलाले निय्यामा शेतस तरी चाया करतस. यासले पावभाजी , पिझ्झा , चिल्ली द्या खाव्लाले ! मेंग्रासले या डंगरा तोंड नयी लावात, या कितला भी चरतीन तरी समाधान नै व्हत त्या फिरंगीसले "
"आपला टाईम गया हो , त्या दिन आते येवात नहीत नि तशी मज्या बी भेटाव नही. तुमले आठस का ? एक बखत बिजासन ले मानता व्हती ! गोबा धल्लाना नातुनी! आपुन तवय चवथी पाचवी मा व्हतुत. वाढणारा बठा खवडी ग्यांग वाला व्हतात. थोबडा दखी दखी वाढेत त्या. उत्तम मामा ठुस व्हता. दौल्याना हाथमा बादली. ......उत्तम मामा नि दौल्या जुना बैठक वाला बाटलीबाय ! दौल्यांनी उत्तम मामाना ताट आक्खं बोट्यास्न भारी दिनं, आपली लाईन मा नावले दाद्या एक दोन बोट्या झटकि गय्था तो ! इज्या मन गम दखाले लागी गया , इज्या नि दौल्याले डोकं लायी दिनं! बय त्या काया डेडोर नि उजी जीव्वर उणी नि त्यास्ना ग्यांग वालास्नी लगोलग बादल्या खाले ठी दिन्यात. त्यास्नी अशी दोन च्यार लाग्नेस मा बी अशी करेल व्हतं ! उत्तम मामा ना बी नाक्नी बोंडी वर घाम उना. तो इतला डामाडोल व्हता , ते त्या घाई खाव्लायी नी रायंत .'भरी गयी बोय्की नि खीर झाई मय्की' अशी गम्मेत व्हाई जायेल व्हती त्यांनी. ताटमान्या बोट्या धरयात नि इज्याना ताटमा फेकीसन बोलना, " खाय , कितल्या खाशी ते !" इज्या बी न्हाणा बाक्खर , बठ्या बोट्या कावरेल ना मायक खावली गय्था , उत्तम नि सायकल पंचर करीसन घर पयी गय्था ! " , कारभारी नि जुनी गोट सांगतास सुक्राम भाव साहेब पोट धरी धरी हसाले लागनात. 
"आज न्हान्जी नि तुम्बालाल अप्पा काय उनात नहीत. सांगेल ते व्हतं मी त्यासले" , बदाम भो बोल्नात. बातच काढी तव्सुंग फाटाना गम्तून आवाज उना , " डू, एस्कांडा---फारदा----नारदा ---पिलारदा ; याम्म्मा कोचा !" 
"काय चाली रायनं भावसाहेब तीबाक ? वैदू येयेल शेतस का काय ?", कारभारी नि इचारं. भाव साहेब नि लगेच जबाब दिना , "तुंबालाल अप्पा भी त्या वैदुस्ना जागे बठेल शेतस, त्यास्ना उसमा उजी रान डुकरे पयकी जायेल शेतस , आज दिम्मय लगून एक दोन ना पसारा पाडतीन म्हणजे पाडतीन !" 
"मंग तुम्बालाल अप्पाले काय आपला याद नही येवाव भो ! आज ते खुरी मोकी करी म्हणजे करी गडी! न्हांजीना काय तपास नही. कथा बिथा फरार व्हयेल शे कोनजान? ", बदाम भो नि पुस्ती जोडी. 
''न्हान्जी आज डोखीन दखाले जायेल शे , सरकार नि वायदा करेल शे , आज एक दोन जायामा साप्डी म्हणजे साप्डी," भावसाहेब बोल्नात. 
कारभारी बी घर जावाना कुर्ता उठ्नात तशी मंडई भी रस्ताले लागणी , जाता जात कारभारी बोल्नात ---
"मज्या शे मंग गड्यास्नी ! बय , आपले अजून चावदस लगा वाट दखनी पडी, तव्लूगा खुशाल '' वाटा पेंडा नि ठोका मेंगरा !" ----आपलाच दोस्तार : जयपाल सर

No comments:

Post a Comment

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...