Wednesday 20 April 2016

पानी व्हाई ते कहानी जीत्ती राही ! लेखक : जयपालसिंह गिरासे ,शिरपुर

यंदाना उंडाया उजी गांजी रायना. रातले झी टी व्ही वर लातूर वालास्ना पाणीना हाल दखात . मंडई ,सदा कारभारी आणि वैतागवाडीनी मंडई चिंता मा पडी गई . तपेतना काठवर शेतस ,आपला नेतास्नी पाणीनी चांगली सोय करी ठियेल शे ते आपलं गाडं नेम्मन चालू शे नईते आवसूंग खखाना उडी जाता .राज्यामा बाकी गम पाणी कम शे म्हणीसन वैतागवाडीना लोकेस्नी रंगपंचमी सादी भादी मनाडी. सकाय सकायमा कारभारीले गडेरमा लोयाडी दिंतं म्हणीसन आंगाडे धवामा नी कपड़ा धोना पडात त्यामा लटकनबाईन्या गाया खावामा रंग ना बेरंग व्हई गयथा. म्हणीसन बठा जन कारभारीना घर ना दारशे पार वर जमनात . कपडा वल्ला आणि बाहेर गदारा त्यामा कारभारी उघडा बंब बशेल व्हतात . मंडई ले दखिसन बठासले टेका अशी सांग , गप्पा सुरु व्हयन्यात.
"दखा मंडई,जे झायं ते झायं ! आपला गावमा पाणी गन शे !
 ते कायम टिकाळी धरा . बाकी गम उजी हालत चवनी शे .
पानी बचाडा ,"" कारभारी बोलनात . कारभारीनी बात तुम्बालाल अप्पालेबी पटनी. "आयी बात लाखनी बोलनात कारभारी तुमेन ! बरेडमा उजी हाल शेतसं . पाणीना नेट्मा सगाया व्हयी नई रायन्यात तिबाक ! ",तुम्बालाल अप्पा .
"आमना यायी ना जागे इकतनं पाणी पेनं पडी रायनं ,पावना परवङतस नईत ",जादू न्हांजी नी बी आपलं मत मांडं!
गोटन जिभो ,"'देसमा काय हाल शेत यानी चिंता नई कोनले, वायहुल्यास्नी गत बोंबा ठोकी रायनात बाकीना लोके ,त्यान बय त्या टी वी वाला हुलचिडया बी त्या रिकामचोट बातम्या यायभर दखाडतस! काय व्हईन नी कवय यास्ना डोया उघळतीन ,राम जाने, ज्या लोके देसना करता इंग्रज सरकारनं संग झगडनात त्यासले सुद्धा या वैरीना सोडतस नयीतीन , साधी गोट शे का ? यासले ते टायर मा उलटा टाकी टाकी बपकाडाले जोयजे का नई ! आणि लोके यासले शिदा सोडतीन का ?"
"अज्याबात नई ,जीभो ! लोके त्यासले धडा शिकाडा शिवाय रावात नयीत ," जादू न्हांजी .
"त्या बाटोड निय्या मा चरी रायनात ,त्यासले काय डिबरास्ले ! बिफता गरीबन्या शेतीस ! ", गुल्याभो नी मजारमा काडी चेटाडी .
"बय कालदिन साधी पानीनी नासाडी करेल शे का ? त्यास्नी आंडेरणा बाट्तोड मारू यास्नी बाट्तोडस्नि, यासले काय पडेल नयी देस्नी , पाणी नै भेटाव तवय का त्या बारामातांबू पितीन ? , का मंडई , खोठ शे का ? खोठ व्हयी ते परत !", तुम्बालाल अप्पांनी आपली मयमय काढी टाकी .
सांडूभो नी बी आपलं मत मांडं - ," गावगावमा पाणी अडावाले जोयजे,जीमीन मा पानी जिरावाले जोयजे ,वावरेस्मा डिरीप वापराले जोयजे,तवय कोठे वाची ,नई ते मंग बठा कोल्ला मरी जातीन ,"
"लटकन व्हऊ, आमले च्या बीई पाजशी का नई ?," बकाराम दाजी बोलनात .
"घरेघर जावा, पानी बचाडनं शे ना ? च्या ठेवामा ,बशा- बोगणं धवामा पाणी नई वायबार जावावं का ?",लटकन व्हऊ ना चटकन जबाब ऐकीसन बठी मंडई फटकन उठनी नी घरेघर नयकी गई !
"च्या कशी बन्नी मंग जिभो ? गोड का मयकी ?", गुल्या मज्या लेवाले लागी ग्या . आते गोटन जिभो काय बोलनात ते काय तुमले सांगामा मज्या नई बरं भोस्वन !
आपलाच दोस्तार-जयपाल सर ,वाठोडा(शिरपूर)

No comments:

Post a Comment

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...