Wednesday 20 April 2016

दये तिले कये नि फुकटी गोंडा घोये !" लेखक :जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपुर

दये तिले कये नि फुकटी गोंडा घोये !" लेखक :जयपालसिंह विक्रमसिंह गिरासे ,शिरपुर कारभारी राजस्थान दौरा वर्तीन उनात म्हनिसन वैतागवाडी नि बठी ग्यांग कारभारी ले भेटाले उणी. च्या-पाणी व्हवावर जादू न्हांजीनि गावनी खबरबात दिनी. भारत म्याच हारीग्या यावर गावनी कडक ग्यांग उजी कुढापा करी रायनी या बारामा कानगी करी. ''अरे हार-जीत लागू र्हास, खे शे तो ! इतल्या म्याचा आपुन जीक्यात ,बाकीन्या त्यास्नी जीक्यात यामा काय बिगडस? "--कारभारी बोलनात. दंगल मामा नि म्हजार मा तोंड घालं---"आपली काय शान रायनी ,कारभारी ? नेम्मन खेतात ते कप आपलाच व्हता ना?" ''बय, याले उजी दुबुकड्या तोडानी सवय शे !", गुल्या भो "आपला काय अगला बाप नि ठेव ठेयेल शे का कपवर ? त्यास्ना कायनी जीव? त्यासले शिकाडाले तुमले वाट लावाले जोय्जे ! गिल्ली दांडू छाप , नेम्मन गिल्ली मारता येत नई नि चालना तो किरकेट न्या बात ठोकाले....! का मंडई खोट शे का ? खोट व्हई ते परत "--तुम्बालाल अप्पांनी भी आपल तुम्बेल तोंड मोके करी दिन . ''पिक ले भाव नई, गावे गाव पाणिनी बिफ्ता व्हयी रायनी , दिने दिन म्हागाई वाळी चालनी, पोरे शिकन सोडीसन न्यार-न्याऱ्या उपाद्या करी रायनात--- यांनी कोनले पडेल नई ! नि चिंता करी राय्नात त्या म्याच हारी गवूत त्यानी ! खाव्लाले देवाव शेत का त्या तुमले ? आसू गायतस?," कारभारी नि बी आपला मन मानी खदबद काढी टाकी. गप्पा गप्पास्मा आखो एक चर च्या ना व्हयी ग्या, मंडई नि राजस्थान दौराना फोटोक दखात. लोकेसले ख़ुशी व्हय्नी. कारभारीले फेसबुकवर दखिसन बठासले जास्ती ख़ुशी व्हयनी ...आते रोज कारभारी ना संग बात करता यी अशी पोरे-सोरेसले वाटण. गुल्याभो ना पोर्या पोपट बी तठे बठेल व्हता . कारभारी त्याले बोलनात--''दख भिडू ,साय मा नेम्मन ध्यान दिशि ते पुढे जाशी ....रिकामा कामे कराना नई ,गावनं नाव निन्गी अशी वागा ,तुमना पाईन मुकल्या आशा शेतीस आम्ले.'' ''कारभारी, तुमेन जे सांगतस ते आमेन नक्की आयॆक्सुत , आजना जमाना मा रीत नि बात करणारा लोके कमी शेतस नि बिगाड्णारा जास्ती शेतस ....!" पोपट नि बी आपल मत मांड ! सांडू भो --''कशा बोलणा भिडू ! औ पोरग्या कामना ना शे , त्यान बय त्या खोडाय रात दिन मोबाईल मा तीचीक तीचीक करी रहातस , त्या कटोरासनी अभ्यास मा ध्यान नई, आकड्या टाकामा पास शेतस नुसता !" "कारभारी, तुमेन व्हात्स अप वर फोटोक टाका ,आपला बाकीना देढशानासले बी सम्झाले जोय्जे !" पोपट नि कारभारी ले इनंती करी . "दख भिडू, आमेन एखादी चांगली पोस्ट टाकी का लगेच बाकींना दुक-- लागेल भराभर आथायीन तथायीन उचलेगिरी करिसन काही बी टाकी देतस , त्यामा आमेन काय लिखेल शे ते लोकेसले दखात नई , त्यामा आमेन अशा वायबार लोकेस्ना गम जास्ती ध्यान नई देतस , जो शिकी त्याले चांगल्या बाता सांगान्या , ज्या वायबार शेतस , त्यास्ना पुढे डोका फोडीसन बी कायी उपेग नई भो !", कारभारी नि आपली बात टाकी ."बय तो पिंट्या, कोठे भी गर्दीमा तोंड खुप्शिसन फोटोक काढी लेस नि त्याच-- त्या फोटो टाकीसन सोताना फोटोकले सोताच लाईक करस....... !"; गुल्याभो बोलणा. "मंग तून काबर पोट दुखस रय ? तुमना जुगाड्या बी पेपर मा नाव उन का सोताना नाव खाले लाल पेन वर रेघ मारीसन फेसबुक वर चीप्काडी रास. ," पिंट्याना जीजभाऊ लोट्या बोलना , आवरा रे येडास्वन, काय येरायेर नि खेसर करी रहातस . बठासले मोठा बनानी हौस व्हई जायेल शे , पण सोतानी काही बोंब पडत नहीं , नुसती उसनी घिसनी वर आपली कोयमी चिकनी करानी सवय पड़ी जाएल शे काही हुस्न्यासले ! सांडू भो नि त्या येडा दफड्यासले सूनाळ, तशी न्हांजी नि आपला मोबाईल मानि एक पोस्ट दखाड़ी , "दखा कारभारी , आयी ते तुमेन लिखेल व्हतं ना ? आणि त्या ''उसरट गुरुप'' माना तो शाना फिरंगी नि तुमनी पोस्ट टाकेल शे पण तुमनं नाव काढी टाकेल शे ! त्यान बय काय चोट्टा दुक लागेल शेतस भो ! " ''जाऊ द्या ,त्या "उबगेल गुरुप'' वालास्नी नवा गुरुप तैयार करेल शे त्यानं नाव ''उसरट गुरुपءء ठेयेल शे ! त्यासना दंधा शेतस उचलेगिरी कराना , हायबिरिड नि पैदास पाईन काय अपेक्शाव करश्यात ? त्यासले चमकानी हौस शे , आमनं नाव दखिसन अडचिन व्हई जास काही सुग्गड़स्नी ! एक बखत आमनी एक कविता एक बायजा नि तिनं नाव टाकिसन छापी दिनी , मंग काय गोट , मुख्य संपादक नि त्या बायजा ले फ़ोन करिसन अशी झापं व्हतं , तैस्न नाव काढत नहीं ! इतला शिकेल लिखेल शेतस नि एक लाईन लिखता येत नहीं , काय कामना शेतस या उसना लोके ? खुशाल दुसरानं वापरतस। यास्ना ड़ोक्सासमा काय अक्कल ना भोक्सा पड़ी ग्यात काय ? पण ज्यानी लिखं , त्यानं नाव काढी टाकानं म्हंजे आयी जास्ती आगावू पनानं काम शे ! पण मी चिंता करस नहीं , आपलं नाव बठी गम शे , देशना काना कोपरामा आपले वयख्तस , या फुकटखाऊ डिबरा तोंडघशे पडतिन، या जवय बी मना तावडी मा सापडतिन तवय सुटाउत नहितिन ، खबर राखस ! ," कारभारी नि आपलं दुखण सांगी टाकं ! तुम्बलाल अप्पा उठनात , " त्या फरारी काय शेतस आयी दुनिया ले चांगली माहिती शे कारभारी ! त्या हुलचिडयास्ना घरमा उन्दरे फार्कती मांगतस ! काय शे ---''दये तिले कये नि फुकटी गोंडा घोये !" ---आपलाच दोस्तार :जयपाल सर, शिरपुर

"साथ कोनले देवानी ? धरमनी का आद्रमी नि ?" -- लेखक : श्री जयपालसिंह गिरासे ,(वाठोडा) ह.मु. शिरपूर

उंडायाना दिन---सुनसान रस्ता----सरपंच साहेब नि आपला पोरग्या सना बाबाना इच्छाखातर गाव मा व्हाय-फाय चालू करी देयेल शे त्यामा वैतागवाडीना लोकेसले सध्या ''काम फद्यानं नयी नि रिकामपण घडीभर नं नयी !" अशी गत व्हई जायेल शे भोस्वन. मारुतीना पारवर कारभारी ,तुम्बालाल अप्पा, गोटन जीभो, जादू न्हांजी बठेल व्हतात. वरण-चिखल्या दाबिसन चेपेल व्हत्यात म्हनिसन तुम्बालाल अप्पानि ठायका एक कोपरामा तन्णाई देयेल व्हतं .
कारभारी फेसबुक आणि वात्रेल अप्स वर चांगलाच फैली जायेल व्हतात ....हफ्ताभर पाईन रात दिन फेसबुक आणि वात्रेल अप्स वरना म्यासेजसनी त्यासले गुंगायी टाकेल व्हतं . दिनभर मोबाईल नं रवण रई रायन्तात. 
''जादू भो, औ म्यासेज काय पटना नयी बरं आपुन ले !" --कारभारी बोल्नात .
''काय लिखेल शे कारभारी ? जराखं वाचीसन दखाडा नं ! मना चस्मा घर राही गया आज !"
तोंडमानी गुयनी फेकत तुम्बालाल अप्पा बी जागे व्हयी ग्या..! 
बठास्नी कान टवकारावर कारभारी वाचाले लागनात. ''दखा मंडई , या म्यासेज मा आऊ जुवान म्हणस--'' जर बीभिषण गद्दारी नयी करता ते रावण लंका नयी हरता , तो म्हणस घरमा भेदी व्हता म्हणून रावण युद्ध हरणा आणि मरणा व्हता.''
''त्यान बय, आयी उजी वाचले भेटी रायन!," गोटन जीभो बोलनात.
''या हुस्न्या बाटोड काय काय लिखतीन यांना नेम नयी , रीत नि दुनिया नयी रायनी मंडई! खोटं शे का ? खोटं व्हयी ते परत !", तुम्बालाल अप्पांनी बी मजारमा आपली पिंगानी वाजाळी. 
वैतागवाडी नि ग्रामसभाले आयी बात अज्याबात आवडनि नई. 
शेवट कारभारी बोलनात --" मंडई , बिभीषण आऊ जुवान खानदानी व्हता . त्यांनी धरम नि साथ दिनी. रावण आऊ जरी सग्गा भाऊ व्हता ,तरी त्याले बिभीषण नि गण समजाळ व्हतं. या उपाद्या करू नको रे , आखिर मा पसताशी अशी सांगेल व्हतं त्यानी. सग्गा भाऊ जरी व्हता तरी त्यानं लखन चांगलं नयी व्हतं . रावण आऊ एक नंबरना आद्रमी व्हता आद्रमी ! मंग या आद्रमी नि साथ देवानी का धरम नि साथ देवानी ? सांगा मंडई आते तुमेनच न्याव करा !"
बठी मंडई हाथ वरें करीसन बोलणी --''बिभीषण आऊ खानदानी व्हता , त्यानी जे करेले व्हतं ते नेम्मान करेल व्हतं. रावण आऊ पाप्पी धोत्रा आणि एक नंबरना आद्रमी व्हता .म्हनिसन बिभीषण ले गद्दार म्हणानं आणि त्याले घरना भेदी म्हनिसन त्यांनी बदनामी करांनी आयी बात चांगली नयी , कारभारी ठराव करा , सरकार ले पत्तर लिखा नि आऊ येडा-चाया थांबाळा म्हणा आते.."
''''दखा कारभारी , या उलटी फिटिंगना आणि बिन भेजाना गडबड्या गळू काय लिखतीन नि काय पसारतीन यांना नेम नयी , आयी बठ हायबिरीड नं बिवारं शे , हायबिरीड ना जमानामा बाजरीना तोटाले बी जुवारना कणसे लागतस म्हणे ,अशा आमना यायीना सालाना फुई-सासराना जवाईना डिकरा सांगी रायांता . '', तुम्बालाल अप्पांनी आपली मयमय मोकी करी. 
''पण मंडई , या चगेल भान्या काय बी लिखतीन नि अशाच देव-धरम नि इतिहास वर टीका करतीन ती आपुन अशीच सैन करांनी का ? मी मावालं रोकडा मत त्या ''खोडगाव'' वालास्ना ''उब्गेल गुरुप'' मा लिखं ते त्या अड्मीन नि आम्ले लगेच गुरुप माईन बायेर काळी टांकं हो ! काय नकटपण लागनं त्या बाटोडले काय माईत !"कारभारी नि आपली मन मानी बात सांगी. 
कारभारी नि त्या खोडगाव वाला ''उबगेल गुरुप'' वालास्ना चांगलाच पाटा पाडेल व्हता. त्या गुरुप माना दोन च्यार रीकामचोट रावण नि बाजू वढी रायन्तात . कारभारी त्यासले रावण ना डिकरा म्हनिसन मोक्या व्हयी गया, त्यास्न्या सगाया आते लंका मा कराना बी सल्ला दि टाका , आणि आपली खेड मा कोणता येडा तुमले पोर देस त्याले बी दखी लीसू , तुमले कुवारा खपाडी दिसू अशा धमक्या बी दि टाक्यात. कारभारी नि धमकीमा त्या फारमना कोंबडा दसात्रे पडी गयात नि त्यास्नी सयन-- सये आपला ''उबगेल गुरुप'' ले गळप करी टाका. 
''नॉट इज धिस ! तथायीन सुक्राम भाव्सायेब ना आवाज उना . त्यास्ना शिरपूर वाला धाकला पोर्यानी साम्सुंग ना मोबाईल दि टाकेल व्हता . सुक्राम भाव्साहेब बी ट्वेंटी ट्वेंटी नि गोट ले राम राम करिसन सध्या फेसबुक नि व्हात्स अप वर चांगलाच रमी जायेल व्हतात . सुक्राम भावसाहेब ले बी त्या ''उबगेल गुरुप'' वालास्नी पोस्ट अज्याबात पटनी नयी . संताप मा भावसाहेब नि पायरीवर टेकं. आपली स्टाईल मा बिळी चेटाडत बोलनात ," अं---आयी चांगलं नयी बरं...! म्हणजे काय बी लिखतीन का ? डोकं शे का यासले ? अकला शेतीस का ? धरम नि साथ देनाराले बी गद्दार म्हणाले लागी गयात ! त्यास्नी दिना आद्रमी मारू यास्नी आद्रमिस्नी ! ," सुक्राम भावसाहेब नि बी आपली मयमय काळी टाकी.''त्यास्ना भेजा मा फाल्ट व्हयी त्यामा अशा उचकेल ना गत काय बी लिखी रहातस या .....हुस्न्या यास्नी हुस्न्यास्नी ! फुका त्यासनं दर्सन , बठी गम आयी हागणखळी माती जायेल शे , कोण -कोण ले बोल्श्यात ! पोरे बी आते वात्राले लागी जायेल शेतस. काम कमी नि उपाद्या जास्ती वाढी रायनात यास्न्या . बय, जवय पाईन आई फेसबुक उनं, तयीस्न्या भानगडी बी वाढाले लागी गयात , घरना कामे सोडीसन फुकट फौजदारक्या कराले सांगा यासले ! आतेच दाबाले जोय्जे नयी ते या हाथ मा येवात नईत. पोरी देणारा आतेच कन्हारा माराले लागी जायेल शेतस .या रिकामा रावाले लागी जातीन ते काय खातीन ? मुसाडामा ठिकाना नयी , अक्कल ना बक्कल तुटेल शेतस , आंग मा मावा नयी नि चालनात त्या भाऊगिरी कराले ! कोण -कोनले आवरशात? ,'' जादू न्हांजी बोलनात. त्या ''उबगेल गुरुप'' वालास्नी दर्जाले टांगीसन बठा वैतागवाडीवाला मोक्या व्हयी गयात. नि घरे घर पांगी ग्यात. -(c )-आपलाच दोस्तार : जयपाल सर ,वाठोडा ,शिरपूर 9422788740

पानी व्हाई ते कहानी जीत्ती राही ! लेखक : जयपालसिंह गिरासे ,शिरपुर

यंदाना उंडाया उजी गांजी रायना. रातले झी टी व्ही वर लातूर वालास्ना पाणीना हाल दखात . मंडई ,सदा कारभारी आणि वैतागवाडीनी मंडई चिंता मा पडी गई . तपेतना काठवर शेतस ,आपला नेतास्नी पाणीनी चांगली सोय करी ठियेल शे ते आपलं गाडं नेम्मन चालू शे नईते आवसूंग खखाना उडी जाता .राज्यामा बाकी गम पाणी कम शे म्हणीसन वैतागवाडीना लोकेस्नी रंगपंचमी सादी भादी मनाडी. सकाय सकायमा कारभारीले गडेरमा लोयाडी दिंतं म्हणीसन आंगाडे धवामा नी कपड़ा धोना पडात त्यामा लटकनबाईन्या गाया खावामा रंग ना बेरंग व्हई गयथा. म्हणीसन बठा जन कारभारीना घर ना दारशे पार वर जमनात . कपडा वल्ला आणि बाहेर गदारा त्यामा कारभारी उघडा बंब बशेल व्हतात . मंडई ले दखिसन बठासले टेका अशी सांग , गप्पा सुरु व्हयन्यात.
"दखा मंडई,जे झायं ते झायं ! आपला गावमा पाणी गन शे !
 ते कायम टिकाळी धरा . बाकी गम उजी हालत चवनी शे .
पानी बचाडा ,"" कारभारी बोलनात . कारभारीनी बात तुम्बालाल अप्पालेबी पटनी. "आयी बात लाखनी बोलनात कारभारी तुमेन ! बरेडमा उजी हाल शेतसं . पाणीना नेट्मा सगाया व्हयी नई रायन्यात तिबाक ! ",तुम्बालाल अप्पा .
"आमना यायी ना जागे इकतनं पाणी पेनं पडी रायनं ,पावना परवङतस नईत ",जादू न्हांजी नी बी आपलं मत मांडं!
गोटन जिभो ,"'देसमा काय हाल शेत यानी चिंता नई कोनले, वायहुल्यास्नी गत बोंबा ठोकी रायनात बाकीना लोके ,त्यान बय त्या टी वी वाला हुलचिडया बी त्या रिकामचोट बातम्या यायभर दखाडतस! काय व्हईन नी कवय यास्ना डोया उघळतीन ,राम जाने, ज्या लोके देसना करता इंग्रज सरकारनं संग झगडनात त्यासले सुद्धा या वैरीना सोडतस नयीतीन , साधी गोट शे का ? यासले ते टायर मा उलटा टाकी टाकी बपकाडाले जोयजे का नई ! आणि लोके यासले शिदा सोडतीन का ?"
"अज्याबात नई ,जीभो ! लोके त्यासले धडा शिकाडा शिवाय रावात नयीत ," जादू न्हांजी .
"त्या बाटोड निय्या मा चरी रायनात ,त्यासले काय डिबरास्ले ! बिफता गरीबन्या शेतीस ! ", गुल्याभो नी मजारमा काडी चेटाडी .
"बय कालदिन साधी पानीनी नासाडी करेल शे का ? त्यास्नी आंडेरणा बाट्तोड मारू यास्नी बाट्तोडस्नि, यासले काय पडेल नयी देस्नी , पाणी नै भेटाव तवय का त्या बारामातांबू पितीन ? , का मंडई , खोठ शे का ? खोठ व्हयी ते परत !", तुम्बालाल अप्पांनी आपली मयमय काढी टाकी .
सांडूभो नी बी आपलं मत मांडं - ," गावगावमा पाणी अडावाले जोयजे,जीमीन मा पानी जिरावाले जोयजे ,वावरेस्मा डिरीप वापराले जोयजे,तवय कोठे वाची ,नई ते मंग बठा कोल्ला मरी जातीन ,"
"लटकन व्हऊ, आमले च्या बीई पाजशी का नई ?," बकाराम दाजी बोलनात .
"घरेघर जावा, पानी बचाडनं शे ना ? च्या ठेवामा ,बशा- बोगणं धवामा पाणी नई वायबार जावावं का ?",लटकन व्हऊ ना चटकन जबाब ऐकीसन बठी मंडई फटकन उठनी नी घरेघर नयकी गई !
"च्या कशी बन्नी मंग जिभो ? गोड का मयकी ?", गुल्या मज्या लेवाले लागी ग्या . आते गोटन जिभो काय बोलनात ते काय तुमले सांगामा मज्या नई बरं भोस्वन !
आपलाच दोस्तार-जयपाल सर ,वाठोडा(शिरपूर)

'' वाटा पेंडा नि ठोका मेंगरा !" ---जयपालसिंह गिरासे ,शिरपूर


दुपारनं वखत ले वावरणा मेर वर मंडई बठेल व्हती ! येडा बाबुईना झाडना खाले कारभारीनि आपलं बस्तान मांडेल व्हतं! तथायीन सुक्राम भाऊसाहेब उनात . रुमाल मा गीलोड्या , मक्कीना भूनका बांधीसन घर चालना व्हतात. बदामभो उब्गेल केंद्रावर आपला रेडूमा पवाडा आय्की रायन्ता. भावसाहेब ले दखीसन कारभारी उठी बठ्नात. 
''कोठे गयतात भाव साहेब ? एव्हढा उनमा?" 
"दखू , म्हणतं काय सापडस का ? चावदस व्हस तव काय टाया नही , रोज रोज दाय साय खाव्लामा तोंड वर खुरी चढी जायेल शे, दाम्याना मयामा आयी बारदान सापडनं, पोरे भी घर खाव्लाले नखर-चखर करतस, उंडायामा भाज्या सापड्तीस नहीत."
"आपला टाईम चालना गया, आपुन धाकल्ला व्हतुत तवय रोज उठी खाव्लाले 'मेंगरा नि लाल मिर्चीस्ना पेंडा' राहे. कदी मदी चार पावना येयेत ते एक दोन पोई भेटे. दिम्मय ले महिनामा एकाद दाव 'दान' वैरेत ते न्हान्लास पाईन शान्लास लगा बठा खुस रायेत. रगडी मशिसन खायी पीई मोक्या रायेत बठ्ठा जन ! बय, एकादा वाढा भेटे तरी आवरायेत नैत लोके", कारभारी नि जुनी गोट खाजी. 
सुक्राम भाव साहेब --'' आणि आतेना डीबरा, खावलाले निय्यामा शेतस तरी चाया करतस. यासले पावभाजी , पिझ्झा , चिल्ली द्या खाव्लाले ! मेंग्रासले या डंगरा तोंड नयी लावात, या कितला भी चरतीन तरी समाधान नै व्हत त्या फिरंगीसले "
"आपला टाईम गया हो , त्या दिन आते येवात नहीत नि तशी मज्या बी भेटाव नही. तुमले आठस का ? एक बखत बिजासन ले मानता व्हती ! गोबा धल्लाना नातुनी! आपुन तवय चवथी पाचवी मा व्हतुत. वाढणारा बठा खवडी ग्यांग वाला व्हतात. थोबडा दखी दखी वाढेत त्या. उत्तम मामा ठुस व्हता. दौल्याना हाथमा बादली. ......उत्तम मामा नि दौल्या जुना बैठक वाला बाटलीबाय ! दौल्यांनी उत्तम मामाना ताट आक्खं बोट्यास्न भारी दिनं, आपली लाईन मा नावले दाद्या एक दोन बोट्या झटकि गय्था तो ! इज्या मन गम दखाले लागी गया , इज्या नि दौल्याले डोकं लायी दिनं! बय त्या काया डेडोर नि उजी जीव्वर उणी नि त्यास्ना ग्यांग वालास्नी लगोलग बादल्या खाले ठी दिन्यात. त्यास्नी अशी दोन च्यार लाग्नेस मा बी अशी करेल व्हतं ! उत्तम मामा ना बी नाक्नी बोंडी वर घाम उना. तो इतला डामाडोल व्हता , ते त्या घाई खाव्लायी नी रायंत .'भरी गयी बोय्की नि खीर झाई मय्की' अशी गम्मेत व्हाई जायेल व्हती त्यांनी. ताटमान्या बोट्या धरयात नि इज्याना ताटमा फेकीसन बोलना, " खाय , कितल्या खाशी ते !" इज्या बी न्हाणा बाक्खर , बठ्या बोट्या कावरेल ना मायक खावली गय्था , उत्तम नि सायकल पंचर करीसन घर पयी गय्था ! " , कारभारी नि जुनी गोट सांगतास सुक्राम भाव साहेब पोट धरी धरी हसाले लागनात. 
"आज न्हान्जी नि तुम्बालाल अप्पा काय उनात नहीत. सांगेल ते व्हतं मी त्यासले" , बदाम भो बोल्नात. बातच काढी तव्सुंग फाटाना गम्तून आवाज उना , " डू, एस्कांडा---फारदा----नारदा ---पिलारदा ; याम्म्मा कोचा !" 
"काय चाली रायनं भावसाहेब तीबाक ? वैदू येयेल शेतस का काय ?", कारभारी नि इचारं. भाव साहेब नि लगेच जबाब दिना , "तुंबालाल अप्पा भी त्या वैदुस्ना जागे बठेल शेतस, त्यास्ना उसमा उजी रान डुकरे पयकी जायेल शेतस , आज दिम्मय लगून एक दोन ना पसारा पाडतीन म्हणजे पाडतीन !" 
"मंग तुम्बालाल अप्पाले काय आपला याद नही येवाव भो ! आज ते खुरी मोकी करी म्हणजे करी गडी! न्हांजीना काय तपास नही. कथा बिथा फरार व्हयेल शे कोनजान? ", बदाम भो नि पुस्ती जोडी. 
''न्हान्जी आज डोखीन दखाले जायेल शे , सरकार नि वायदा करेल शे , आज एक दोन जायामा साप्डी म्हणजे साप्डी," भावसाहेब बोल्नात. 
कारभारी बी घर जावाना कुर्ता उठ्नात तशी मंडई भी रस्ताले लागणी , जाता जात कारभारी बोल्नात ---
"मज्या शे मंग गड्यास्नी ! बय , आपले अजून चावदस लगा वाट दखनी पडी, तव्लूगा खुशाल '' वाटा पेंडा नि ठोका मेंगरा !" ----आपलाच दोस्तार : जयपाल सर

कारभारी आणि गब्बरसिंगनी भेट

 https://youtu.be/oWi2LmB8T4o 'मुक्काम पोस्ट-उबगेलवाडी' आयी लेखक श्री जयपालसिंह गिरासे यासनी लिखेल अस्सल अहिराणी भाषामानं कयबन इनोदी...